100 likes | 194 Views
gaaoKlao ejyaukoSana saaosaayaTIcao iSaxaNaSaasHa mahaivadyaalaya ,saMgamanaor. J ya<aa pacavaI suryvanshi Aruna Wayal Dhondabai. Baartacao iSalpkar baabaasaahoba AaMbaoDkr. Da^ baabaasaahoba AaMbaoDkr.
E N D
gaaoKlao ejyaukoSana saaosaayaTIcao iSaxaNaSaasHa mahaivadyaalaya ,saMgamanaor J ya<aa pacavaI suryvanshi Aruna Wayal Dhondabai
Da^ baabasaahoba AaMbaoDkr qaaor ivacaarvaMt haoto BaartIya rajyaGaTnaocao iSalpkar haoto dilat SaaoiYat pIiDtaMcao maisaha haoto
डॉ.भीमराव रामजी आंबेडकर • येथे जा: सुचालन, शोधयंत्र • सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात. • डॉ.भीमराव रामजी आंबेडकर • जन्मतारीख: एप्रिल १४, इ.स. १८९१ निधन: डिसेंबर ६, इ.स. १९५६ भारताचे घटनालेखक जन्मस्थान: महू, मध्य प्रदेशडॉ. भीमराव रामजी आंबेडकर (एप्रिल १४, इ.स. १८९१; महू, मध्य प्रदेश - डिसेंबर ६, इ.स. १९५६; दिल्ली) हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताची राज्यघटना बनवणार्या मसुदासमितीचे ते अध्यक्ष होते. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. • सामाजिक आणि अर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या. • अनुक्रमणिका • [लपवा] • १ सुरुवातीचे जीवन • २ अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष • ३ पुणे करार • ४ शिक्षण • ४.१ जीवनक्रम • ५ विचार • ५.१ राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष • ५.२ डॉ. आंबेडकरांचे धर्म विषयक दृष्टीकोण • ६ संदर्भ • ७ बाह्य दुवे
bBAssjytiluytxxcdddभारतीय saMivaQaana 26 जाने. 2011 हा भारतीय संविधानाचा व प्रजासत्ताकाचा 61 वा वर्धापन दिन साजरा करत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचे शिल्पकार या नात्याने राज्यघटनेत स्वतच्या विचारांचे तत्वज्ञान प्रस्तुत केलेले आहे. या निमित्ताने राज्यघटनेतील बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा घेतलेलाआढावा.आज भारतीय राज्यघटनेला 61 वर्षे पूर्ण होत आहेत. आपण 61 वा प्रजासत्ताक दिन म्हणून 26 जाने. 2011 संपूर्ण देशभर साजरा करत आहोत. ही आपल्यासाठी फार अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. गेल्या 60 वर्षाच्या काळात भारतीय राज्यघटनेसंदर्भात अनेक चर्चा घडून आल्या, पण या सर्व चर्चा निरर्थक ठरल्या व राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व कायम राहिले. भारतीय राज्यघटना ही भारताच्या सर्व विचाराचे प्रतिनिधीत्व करणारी असल्यामुळे तिचे स्थान आजही लोकांच्या लेखी आदराचे आहे.भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखीत राज्यघटना मानली जाते. राज्यघटनेच्या माध्यमातून गेल्या 60 वर्षात राष्ट्रबांधणीचे कार्य मोठ्या कार्यक्षमतेने केलेले आहे. भारताची राज्यघटना सर्वसमावेशक बनवण्यात ज्या थोर महामानवांनी रात्रंदिवस कष्ट केले ते म्हणजे डॉ. बाबासाहेबआंबेडकरहोय.
baabaasaahobaAaMbaoDkryaaMcyaaXaOxaiNakivacaarvakayaa-caomaUlyamaapnabaabaasaahobaAaMbaoDkryaaMcyaaXaOxaiNakivacaarvakayaa-caomaUlyamaapna • Da^. baabaasaahoba AaMbaoDkr ho BaartIya rajyaGaTnaocao iSalpkar qaaor ivacaarvaMt dilat SaaioYat pIiDtaMcao kOvaarI va maisaha mhNaUna AaoLKlao jaatat.%yaaMnaa Baartr%na ha savaao-cca bahumaana imaLalaa haota. • to qaaor samaajasauQaark va KMdo iSaxaNatj& mhNaUna piricat Aahot to pirvat-navaadI va maanavatavaadI haoto .
Da^.baabaasaahobaAaMbaoDkraMcyaaSaOxaiNakivacaarvakayaa-caojaIvanadSa-naDa^.baabaasaahobaAaMbaoDkraMcyaaSaOxaiNakivacaarvakayaa-caojaIvanadSa-na ,14 eip`la1889 mahu yaoqao -janma . %yaaMcao saamaaijak kaya- XaOxaiNak kaya-